HEAT WAVE AND GLOBAL WARMING 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Heat Wave : पुढील पाच दिवस महत्वाचे, अति उष्णतेने राज्य तापणार

ओमकार वाबळे

राज्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट तीव्र झाली आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांचा पारा ४१ अंशांच्या वर असून चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय. या ठिकाणी ४५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर मराठवाड्यातही तापमानाने उच्चांक गाठला आहे.

सध्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तापमानात काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे घट झाली आहे. मात्र पुढील पाच दिवस संपूर्ण राज्यातील तापमानात पुन्हा वाढ होणार असून अती उष्णतेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

मागील आठवड्यात सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापुरात पाऊस झाला. यामुळे वातावरणात काही ठिकाणी गारवा होता. मात्र दिवसाच्या तापमानात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्येही पुन्हा पारा वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रॅफिकला ब्रेक लागणार! १ तासाचा प्रवास आता फक्त १० मिनिटांत होणार; पूर्व-पश्चिम मुंबई जोडणारा गेमचेंजर प्रकल्प आहे तरी काय?

IPL 2026 Second Phase Schedule: इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील ५० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, १३ एप्रिल ते २४ मे रोजी रंगणार सामने

युद्धामुळे संकट! केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? PM मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, बोलावली बैठक

Mumbai News: मिठी नदीची साफसफाई केली जाणार, नऊ लाख टन गाळ उपशाचे उद्दिष्ट; कधीपासून काम सुरू होणार?

तुम्हाला माहिती आहे का? ‘धुरंधर’चं शूटिंग संजय दत्तच्या शाळेतच झालंय! 'हे' कलाकारही आहेत माजी विद्यार्थी

SCROLL FOR NEXT