Tushar Gandhi
Tushar Gandhi 
महाराष्ट्र

बापूंना सावरकरांविषयी चिंता होती - तुषार गांधी

ओमकार वाबळे

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आता सर्व स्तरांतून प्रतिक्रिया येत आहेत. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना, सावरकरांनी गांधीजींच्या सूचनेनुसार माफीनामा लिहिल्याचं वक्तव्य राजनाथ सिंह यांनी केलं. यानंतर संघ आणि गांधीजींच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्यांमध्ये सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली.

यासंदर्भात गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनीही 'सकाळ'ला प्रतिक्रिया दिली आहे. बापूंना सावरकर यांच्या विषयी चिंता वाटत होती. त्यांना जमलं असतं तर, गोडसे यांना देखील शिक्षा होऊ नये, असंच पत्र बापूंनी लिहिलं असतं, अशी प्रतिक्रिया तुषार गांधी यांनी दिली. बापूंची करुणेची वृत्ती होती, असे ते म्हणाले.

सावरकरांनी माफी मागितली, हे आम्ही सांगत होतो. त्याला राजनाथ सिंह यांनी अखेर पुष्टी दिल्याबद्दल धन्यवाद, असे गांधी म्हणाले. तसेच नव्या इतिहासकारांचे स्वागत आहे, असे म्हणत त्यांनी खोचक टोला लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात नऊ उमेदवारी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT