Sharad Pawar Uddhav Thackeray Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : "उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना सहकारी पक्षांना विचारात घेतलं नाही"

चर्चा न करता निर्णय घेण्याचे दुष्परिणाम होतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

वैष्णवी कारंजकर

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना सहकारी पक्षांना विचारात घेतलं नाही, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवार यांनी केलं आहे. यासोबत त्यांनी गौतम अदानी प्रकरण आणि त्याबद्दलच्या आपल्या विधानाबद्दलही भाष्य केलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवारांच्या या विधानाबद्दलचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे. या वृत्तानुसार, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरेंनी सहकारी पक्षांना विचारात घेतलं नाही, त्यांनी इतर पक्षांना विचारात घ्यायला हवं होतं, अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली आहे.

पवार म्हणाले, "मुख्यमंत्रीपद तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन त्यांच्या संख्येवरुन ठरलं होतं. यामध्ये तिन्ही पक्ष सहभागी होते. जर कोणाला वेगळा निर्णय घ्यायचा असेल, राजीनामा द्यायचा असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. पण अन्य सहकारी पक्षांसोबत संवाद करणं गरजेचं होतं. चर्चा न करता निर्णय घेण्याचे दुष्परिणाम होतात. त्यावेळी चर्चा झाली नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''मी बरोबरी करू शकत नाही, विक्रम मोडणं दूरच''; सरन्यायाधीशांनी कुणाचं केलं कौतुक?

"राम आणि रावण समोर येणार नाहीत !" रामायण विषयी यशचा मोठा खुलासा; म्हणाला...

Latest Marathi News Live Update: पहलगाम हल्ल्याचा धाक दाखवत डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ८२ वर्षीय आजींना ७३.३० लाखांचा गंडा

Woman Love Relationship : सैराटपेक्षाही धक्कादायक! पतीला सोडून प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय, घरच्यांनी विष पाजलं; मृतदेह जाळला अन्, कर्नाटक -महाराष्ट्र कनेक्शन

Solapur Sugar Mills : साेलापूर जिल्ह्यात साखर कारखानदारांना प्रशासनाचे अभय; चारशे कोटींहून अधिक थकीत, मोजक्याच कारखान्यांवर कारवाई!

SCROLL FOR NEXT