krk sakal
मनोरंजन

KRK : तुरुंगात १० दिवस केवळ पाणी पिऊन जगलो, वजन घटले; केआरकेचा दावा

तुरुंगात १० दिवस केवळ पाणी पिऊन जगलो

सकाळ डिजिटल टीम

KRK Claims He Was Surviving Only On Water In Jail : कमाल आर खान अर्थात केआरके (KRK) नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी त्याला मुंबई (Mumbai) विमानतळावरुन जुन्या ट्विट प्रकरणी अटक करण्यात आली होती. काही दिवस तुरुंगात राहिल्यानंतर केआरकेला जामीन मिळाले.

परतल्यानंतर त्याचे एक ट्विट पुन्हा चर्चेत आले आहे. केआरके आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, १० दिवस तुरुंगात केवळ पाणी पिऊन जगलो. त्यामुळे १० किलो वजन कमी झाले आहे.

यावर चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना केआरकेच्या दाव्यावर विश्वास ठेवायलाच नकार दिल्याचे दिसते. एक युजर म्हणाला, सर तसेही तुम्ही २० किलोचेच दिसता. अरे सर तुम्ही मुंबईला का गेला, असा प्रश्न दुसऱ्या युजरने विचारला. १० दिवसांत १० किलो वजन कसे कमी होऊ शकते अशा शब्दांत दुसऱ्या एका युजरने आश्चर्य व्यक्त केले.

काही केआरकेला चित्रपट समीक्षा करण्यास सांगत आहेत. तसेच रणबीर कपूर आणि आलिया भटचा ब्रह्मास्त्रची समीक्षा करण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT