Attempt to burn three youths in Jalna Due to non-availability of home in Ramai Awas Yojana shocking reason  esakal
मराठवाडा

Jalna Crime News: जालन्यात तीन युवकांचा जाळून घेण्याचा प्रयत्न; धक्कादायक कारणही आलं समोर

Jalna Crime News: जालन्यात तीन युवकांचा जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कागायक प्रकार समोर आला आहे. आंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

अंकिता खाणे (Ankita Khane)

जालन्यात तीन युवकांचा जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. रमाई अवास योजनेत घरकुल न मिळाल्याने तीन युवकांचां अंगावर ज्वलनशील पदार्थ घेऊन जाळून घेण्याचा प्रयत्न केला. जालन्यातील जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन तरुणांनी हातात आणलेल्या डिझेलच्या बाटल्या डोक्यावर ओतल्या, दरम्यान आजूबाजूच्या काही नागरिकांनी या बाटल्या हिसकावून बाजूला केल्या. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव या गावातील गावात 32 जणांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे. मात्र या तीन जणांना या योजनेत घरकुल मिळाले नसून यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप या तरुणांनी केला आहे. त्यातूनच त्यांनी जाळून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Oil India Andaman Gas: मोठी बातमी! अंदमानच्या समुद्रात सापडलं ऊर्जेचं भांडार; केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली माहिती

Women Deportation: ‘विदेशी’ ठरवलेल्या महिलांच्या हकालपट्टीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती; केंद्र सरकारकडे मागितलं उत्तर, प्रकरण काय?

Deglur Lightning Strike : वीज कोसळून गोठ्याला आग; २२ शेळ्या, १५ पिल्ले व २० कोंबड्यांचा मृत्यू, शेतकऱ्याचे आठ लाखांहून अधिक नुकसान

IND vs AFG: ६ जूनच्या कसोटीपूर्वी गंभीरचं धक्कादायक विधान; म्हणाला, "सध्या भारतीय संघाकडून जास्त अपेक्षा..

Sahyadri Sugar Factory : सह्याद्री बचाव समितीचा कारखाना प्रशासनाला इशारा; अन्यायकारक निर्णय मागे घेण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT