Aurangabad Lock Down Updates ST Bus Service Continue 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादकरांना दिलासा! प्रवाशांच्या सेवेसाठी लॉकडाऊनच्या काळातही एसटी राहणार सुरुच

अनिल जमधडे

औरंगाबाद : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हयाभरात ११ मार्च ते ०४ एप्रिल या दरम्यानच्या काळात अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. तसेच शनिवार आणि रविवारी कडक स्वरूपात लॉकलाडऊन करण्यात येणार आहे. असे असले तरी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी सुरूच राहणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अरूण सिया यांनी दिली.


जिल्हयाभरात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढच आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने ११ मार्च ते ४ एप्रिल दरम्याने अंशतः लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या दरम्यानच्या काळात प्रत्येक शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन राहणार आहे. या लॉकडाऊनच्या काळात राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बससेवा सुरूच राहणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये. यासाठी या पूर्वीच एसटीच्या अधिकाऱ्यांसह चालक, वाहक आणि प्रवाशांना कोरोनाचे नियम काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्रवाशांनी मास्क वापरणे अत्यावश्यक आहे. या शिवाय शासनाने घालून दिलेल्या नियम आणि अटीचे सुध्दा पालन करावे, असे आवाहन ही सिया यांनी प्रवाशांना केले आहे.



संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : सामान्यांची एकीची वीण उसवू नये- शरद पवार

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT