Aurangabad Corona News 
छत्रपती संभाजीनगर

Corona Update : कोरोनाबाधित रुग्णसंख्या पोचली ४६ हजाराच्या पुढे, ११५ जणांवर उपचार सुरु

सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी (ता.२६) ३० जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४५ हजार ४६८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मंगळवारी एकूण २१ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४६ हजार ८१६ झाली आहे. आजपर्यंत एकूण १२३३ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ११५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने माहिती दिली आहे.  


शहरातील कोरोनाबाधित (कंसात रुग्ण संख्या) : जुना मोंढा (१), उल्का नगरी (१), एन वन सिडको (१), छावणी परिसर (१), मुकुंदवाडी (२), शिवशंकर कॉलनी (१), बीड बायपास (१), शिवाजी नगर (१), पुंडलिक नगर (२), हिंदी विद्यालय (१),चिकलठाणा (१), एन दोन सिडको (१), ओम गणेश नगरी (१), होनाजी नगर, हर्सुल (०१),सिडको (०१)
ग्रामीण भागात : (०४)

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू 
घाटीत फुलंब्री तालुक्यातील जातेगावातील ७५ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Money Rules : क्रेडिट स्कोअर ते UPI – १ जानेवारी २०२६ पासून बदलणार ७ मोठे नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम?

Horoscope : उद्यापासून त्रिपुष्कर योगसह बुधादित्य राजयोग; कन्यासह 5 राशींना तिप्पट धनलाभ, नवं वर्ष सुरू होताच 3 मोठी कामं होणार पूर्ण

Pune Election 2025: पुण्यातल्या भाजप-शिवसेना युतीची इनसाईड स्टोरी; 'त्या' 15 जणांची नावं आली समोर, शिवसेनेने 140 एबी फॉर्म वाटले

Sassoon Hospital : आईच्या किडनीदानातून मुलाला नवे जीवन; ससून रुग्णालयामध्ये ३५ वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया!

Maharashtra Teacher Recruitment : आता शिक्षक भरतीची प्रक्रिया 'परीक्षा परिषदेमार्फतच' होणार; उमेदवारांकडून तीव्र नाराजी व्यक्त!

SCROLL FOR NEXT