water issue sakal
छत्रपती संभाजीनगर

Water Issue : डोळ्यांत येतंय पाणी, नळाला नाही!

‘अहो काकू, पाणी कधी येणार हो?’ असे संवाद ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करीत असलेल्या शहरात नित्याचेच झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - ‘अहो काकू, पाणी कधी येणार हो?’ असे संवाद ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करीत असलेल्या शहरात नित्याचेच झाले आहेत. सिडको-हडको, जुने शहर आणि शहराला लागून असलेला महापालिका हद्दीतील परिसर पाणीटंचाईने बेजार झालाय. पाण्याला ‘जीवन’ म्हटले जाते. राजकारण्यांनी नागरिकांच्या ‘जीवना’चीच वाट लावली.

सर्वाधिक कुचंबणा होते ती महिलांची आणि पती-पत्नी दोघेही कामावर असलेल्यांची; कारण त्यांना नळाचा दिवस राखूनच ठेवावा लागतो. काही भागात तर पहाटे तीन-चार वाजता पाणी येते! या ‘पाणीबाणी’चा ‘सकाळ’ने घेतलेला हा सर्वंकष आढावा.

असा आहे पाणी योजनांचा वर्षनिहाय इतिहास

  • १९५४ - हर्सूल तलाव योजना १० एमएलडी

  • १९७६ - नाथसागर पहिली योजना २८ एमएलडी

  • १९८४ - २८ एमएलडीसाठी बुस्टर ५६ एमएलडी

  • १९९२ - नाथसागरातून नवी योजना १०० एमएलडी

  • २०२१ - नवी पाणी पुरवठा योजना ६०५ एमएलडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : मुंबईत होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या कार्यक्रमासाठी मनसेचे पदाधिकारी रवाना

SCROLL FOR NEXT