छत्रपती संभाजीनगर

शिवजयंती 19 फेब्रुवारीलाच साजरी करा; शिवसेना आमदारांची मागणी

सुधीर काकडे

राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून १९ फेब्रुवारीला तारखेनुसार आणि दुसऱ्यांदा तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते. दोन वेळा शिवजयंती साजरी करण्याबद्दल अनेक पक्ष आणि संघटनांची वेगवेगळी मतं आहेत. शिवसेना आतापर्यंत तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावर ठाम होती. मात्र आता औरंगाबादचे शिवसेना आमदार संजय शिरसाठ आणि विधान परिषद सदस्य आंबादास दानवे यांनी शिवजयंती फक्त १९ फेब्रुवारीलाच साजरी व्हावी अशी मागणी केली आहे.

शिवजयंती साजरी करताना प्रत्येक पक्ष संघटनांमध्ये संभ्रम असतो. एकदाच जयंती साजरी केल्यास जल्लोष मोठा करता येईल. छावासह अनेक संघटनांनी याबद्दल मागणी केली होती. तसंच जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात शिवजयंती एकदाच शिवजयंती व्हावी ही आमची मागणी आहे असं आमदार संजय शिरसाट आणि दानवे यांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT