water tanker esakal
छत्रपती संभाजीनगर

Water Tanker : बाराशे गावांसाठी दीड हजार टॅंकरने पाणी

मराठवाड्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - मराठवाड्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. आठ जिल्ह्यांतील तहानलेली १,१९३ गावे आणि ४५५ वाड्यांना तब्बल एक हजार ७५८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. सर्वाधिक टंचाई ही छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांना जाणवत आहे.

गेल्यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने खरीप पिकांना त्याचा मोठा फटका बसला. पाण्याअभावी रब्बी पिकांनादेखील फटका सहन करावा लागत आहे. मध्यंतरी काही मंडळांत अतिवृष्टी झाली; पण त्याचा फारसा फायदा प्रकल्पातील जलसाठावाढीसाठी झाला नाही. उलट रब्बी पिकांसह फळबागांचे मात्र नुकसान झाले.

दुसरीकडे पाण्याअभावी तहानलेल्या गावांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाकडून विभागातील दोन हजार ७३४ विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आपला जस्सी... त्यांचा जोफ्रा! Lord's वर भारत-इंग्लंड सामन्यात दिसणार वेगाची शर्यत; BCCI vs ECB आतापासूनच भिडले

Bombay Stock Exchange Journey: वडाच्या झाडाखाली सुरूवात अन्...; भारताचा शेअर बाजार आशियाचा 'आर्थिक वाघ' कसा बनला?

Thane News: पुलावर वाहतूक कोंडी कायम, प्रवासी हैराण; वाहतूक पोलिसांचा नवा प्लॅन

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

SCROLL FOR NEXT