10th and 12th exam 
मराठवाडा

Exam| दहावी, बारावी पेपरच्या वेळा बदलण्याची शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे मागणी

अतुल पाटील

औरंगाबाद: शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील बारावी आणि दहावीच्या परीक्षा अनुक्रमे २३ एप्रिल आणि २९ एप्रिलपासून होणार आहेत. दरवर्षी फेब्रुवारी- मार्चमध्ये होणाऱ्या या परीक्षा यंदा एप्रिल- मे महिन्यात होत आहेत. राज्यभर एप्रिल- मे महिन्यात कडक उन्हाळा असतो. त्यामुळे पेपरच्या वेळा बदलण्याची मागणी शिक्षक भारती संघटनेने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कडक उन्हाळा आणि राज्यातील अनेक भागातील वाढत्या तापमानाची परिस्थिती लक्षात घेऊन बारावी व दहावीच्या वार्षिक परीक्षा सकाळी लवकर म्हणजे सकाळी ८ वाजता सुरू करण्याबाबत नियोजन करावे, असेही सांगण्यात आले.

निवेदनावर माध्यमिक शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष अनिल देशमुख, अमरसिंग चंदेल, गणेश राठोड, विकास तावरे, विश्वास शेळके, ईश्वर खेडकर, सिद्धार्थ घुगे, भाऊसाहेब घोलप, श्याम खोसरे, परमेश्वर क्षीरसागर, दिलीप गायकवाड, संदीप तुंबारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Monorail : मुंबईकरांसाठी मोठी बातमी ! मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद , MMRDA ने का घेतला निर्णय ?

Asia Cup 2025 : आशिया कपमधून माघार घेतल्यास पाकिस्तान बोर्ड लागणार भिकेला? तब्बल 'इतक्या' दशलक्ष डॉलरचं होईल नुकसान

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन; 75 व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

Karad Accident: दुर्दैवी घटना! 'कालेटेकच्या दोघांचा अपघाती मृत्यू'; भरधाव चारचाकीची मोटारसायकला पाठीमागून भीषण धडक..

मोठी बातमी! संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील ‘या’ लाभार्थींना आता दरमहा मिळणार २५०० रुपये; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय; ऑक्टोबरपासून वाढीव लाभ

SCROLL FOR NEXT