ramdas athavale 
मराठवाडा

...तरी सरकार कायम राहीलः आठवले

प्रकाश सनपुरकर

हिंगोली : उद्धव ठाकरे यांनी सरकार सोडले तरी सरकार कायम राहील, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. ते आज (शनिवार) हिंगोली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

काँग्रेसने गावांतील जातीवाद संपविण्यासाठी प्रयत्न केले नाही. त्यामुळे दलित-सवर्ण वाद वाढले, असा आरोप करीत आता समाजात मोठे परिवर्तन होत आहे. दलित व सवर्ण एकत्र येताहेत. जातीयवाद संपविण्यासाठी अंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे आवाहन श्री. आठवले यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

SCROLL FOR NEXT