Aurangabad Market Bandh 
मराठवाडा

Maratha Kranti Morcha औरंगाबाद बाजार समितीवर मराठा आंदोलनाचा परिणाम

प्रकाश बनकर

औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या 9 ऑगस्टच्या बंद चा परिणाम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मंडई वरही दिसून आला. भाजी मंडित नियमित येणाऱ्या मालापेक्षा केवळ दहा टक्केच भाजीपालाची आवक झाली .केवळ तुरळक  भाजीपालाच विक्रीसाठी आला होता.

उत्तर प्रदेशातून बाजार समिती नियमित 80 टन अधिक बटाटा विक्रीसाठी येतो. बंद आंदोलनामुळे हा माल आलाच नाही. यासह राज्यभरातून येणारे विविध भाजीपाल्याच्या गाड्याही बंद आंदोलनामुळे आल्या नाही.

सकाळी साडेआठ वाजता मंडीतील सर्व दुकाने बंद करण्यात आली. अनेक अडत व्यापार्‍यांनी दुकाने न  उघडण्याचा निर्णय घेत महाराष्ट्र बंदला पाठिंबा दर्शवला पाठिंबा दर्शवला.

नियमित भरणारी भाजी मंडई गुरुवारी तुरळकच भाजीपाल्यावर यांनी दुकाने मांडली होती तीही सकाळी नऊ नंतर बंद करण्यात आली. सकाळी नऊ नंतर आलेल्या अनेक भाजीपाल्याच्या गाड्या परत गेल्या असल्याची माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चीनहून परतताच फोन-लॅपटॉप फेकले; डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दौऱ्यानंतर अमेरिकन शिष्टमंडळाचा निर्णय, कारण काय?

Kolhapur Bus Tragedy : जिथं पत्नी-मुलांना गमावलं... तिथंच पुण्यातील विराट यांनी संपवलं आयुष्य; कोल्हापूरातील घटना डोळ्यात पाणी आणणारी

Vasai: अमली पदार्थ तस्कारांची धरपकड! वसई, मिरा-भाईंदर शहरातून दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

Navi Mumbai: नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय बिझनेस सेंटर उभारणार! CIDCO चा मोठा प्रकल्प; व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना

IPL 2026: अम्पायरला शिवी दिली! Mumbai Indians च्या दिग्गजावर कारवाई; पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात घातला राडा अन्...

SCROLL FOR NEXT