Aurangabad Market Bandh 
मराठवाडा

Maratha Kranti Morcha औरंगाबाद बाजार समितीवर मराठा आंदोलनाचा परिणाम

प्रकाश बनकर

औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या 9 ऑगस्टच्या बंद चा परिणाम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मंडई वरही दिसून आला. भाजी मंडित नियमित येणाऱ्या मालापेक्षा केवळ दहा टक्केच भाजीपालाची आवक झाली .केवळ तुरळक  भाजीपालाच विक्रीसाठी आला होता.

उत्तर प्रदेशातून बाजार समिती नियमित 80 टन अधिक बटाटा विक्रीसाठी येतो. बंद आंदोलनामुळे हा माल आलाच नाही. यासह राज्यभरातून येणारे विविध भाजीपाल्याच्या गाड्याही बंद आंदोलनामुळे आल्या नाही.

सकाळी साडेआठ वाजता मंडीतील सर्व दुकाने बंद करण्यात आली. अनेक अडत व्यापार्‍यांनी दुकाने न  उघडण्याचा निर्णय घेत महाराष्ट्र बंदला पाठिंबा दर्शवला पाठिंबा दर्शवला.

नियमित भरणारी भाजी मंडई गुरुवारी तुरळकच भाजीपाल्यावर यांनी दुकाने मांडली होती तीही सकाळी नऊ नंतर बंद करण्यात आली. सकाळी नऊ नंतर आलेल्या अनेक भाजीपाल्याच्या गाड्या परत गेल्या असल्याची माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Stock Limit: मिठाई विक्रेत्यांनो लक्ष द्या! साखर साठवणुकीचा नवा नियम, अतिरिक्त साठा ठेवल्यास कारवाई होणार, मर्यादा किती?

थलपती विजय यांचा दारूच्या गुणवत्तेबाबत मोठा निर्णय; अल्कोहोलचं प्रमाण तपासणार

देशात H1N1चा फैलाव; नवा स्ट्रेन की जुना विषाणू? ICMRने सांगितलं सत्य, वैज्ञानिकांनी दिली महत्त्वाची माहिती

Vivo V80 Lite: 10,000 mAh बॅटरीसह MediaTek प्रोसेसर अन् तगडा कॅमेरा; 3 सप्टेंबरला लाँच होतोय Vivoचा 5G स्मार्टफोन!

Marathi News Live Updates : वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT