मुंबई

अंबरनाथ: कार आणि रिक्षामध्ये भीषण अपघात; चार जागीच ठार

श्रीकांत खाडे

मुंबई: अंबरनाथला कार आणि रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला असून या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजते. अंबरनाथ हद्दीतील पालेगाव परिसरात रात्री 9: 30 च्या सुमारास हा अपघात झाला. शिवाजीनगर पोलिसांनी अपघात घडल्याची माहिती दिली असून सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Bullet Ride : देवेंद्र फडणवीस बुलेटवरून विधानभवनात, इंधन बचतीसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

तारिणी मालिकेत रेवाची एन्ट्री, केदार-तारिणीच्या आयुष्यात काय परिणाम होणार? अभिनेत्री म्हणाली...'हे सगळं माझ्यासाठी …'

Gold Rate Today: सरकारच्या इम्पोर्ट ड्युटी निर्णयानंतर सोन्याच्या भावात मोठा बदल! चांदी मात्र.. काय आहे ताजे भाव?

RCB vs KKR, Video: १९ वर्षांनंतरही तीच चपळाई! मनिष पांडेने हवेत झेपावून एका हाताने घेतला कॅच, विराटही झाला शॉक अन् मग...

Beed News: भावी शिक्षकांना आता नोकरीची संधी; पवित्र पोर्टलवरून ३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT