Balasaheb Thorat Satyajeet Tambe Join Congress Nashik Mlc Election  
मुंबई

Balasaheb Thorat: "पुन्हा आमचं सरकार येईल!" थोरातांनी सांगितला आमदारांचा आकडा

राज्याच्या सत्तासंघर्षावर सध्या सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षावर सध्या सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. यापार्श्वभूमीवर पुन्हा आपलं सरकार येईल, असा दावा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत त्यांनी आपली भूमिका मांडली. (Balasaheb Thorat our government will come again Balasaheb Thorat claim in MVA meeting)

"आपण एकत्र राहिलो तर विधानसभेत १८० आमदार निवडून येतील. सगळे एकत्र राहिलो तर त्याचा त्रास होईल, पण समनव्य साधला सगळ्यांना सांभाळून घेतलं तर आपलं सरकार येईल," असं थोरात मविआच्या नेत्यांना उद्देशून म्हणाले.

हे ही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुपारी बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT