मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली

तुषार सोनवणे

मुंबई - कष्टकरी कामगारांचे शहर तसेच देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईकरांना वेठीस धरले होते. या हल्ल्याला आज 12 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या स्मृतीस आदरांजली वाहिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने यासंबधी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी ''मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज २६/११ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना प्राणार्पण केलेल्या शहीद पोलिसांच्या पवित्र स्मृतीस मुंबई पोलिस आयुक्तालय येथे पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली''.अशी माहिती दिली आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोशारी, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यटन मंत्री अदित्य ठाकरे, मुंबई  पोलिसआयुक्त परमबीर सिंह आणि इतर पोलिस अधिकारी मान्यवर उपस्थित होते.

 यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह, पोलिस अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

----------------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT