Eknath Shinde  
मुंबई

CM शिंदेंचं अखेर शिक्कामोर्तब! मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचारातील 'या' कंपन्यांची होणार चौकशी

सकाळीच उपमुख्यमंत्री फडणवीसांनी भ्रष्टाचाराची मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ असं म्हटलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी सकाळीच उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबई महापालिकेशी संबंधित भ्रष्टाचाराची मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ असं म्हटलं होतं. त्यानुसार आता CM एकनाथ शिंदे यांनी या भ्रष्टाचारात गुंतलेल्या काही कंपन्यांच्या चौकशीची घोषणा केली आहे. (CM Eknath Shinde announces investigation of companies involved in corruption related BMC)

विधानसभेत भाजप आमदार अमित साता यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित काही कंपन्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या कंपन्यांवरील भाष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.

दरम्यान, सकाळी लोकसभेत मुंबई महापालिकेचा कॅगचा रिपोर्ट सादर करण्यात आला. या रिपोर्टमध्ये म्हटलेल्या आर्थिक अनियमिततेची मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन चौकशी करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यानुसार, ही कारवाई झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT