mumbai sakal
मुंबई

२०५० पर्यंत दक्षिण मुंबईचा मोठा भाग पाण्याखाली जाण्याची भीती

दक्षिण मुंबईतील मोठा भाग २०५० पर्यंत पाण्याखाली जाण्याची भीती तज्ज्ञांकडून वेळोवेळी व्यक्त

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दक्षिण मुंबईतील (South Mumbai) मोठा भाग २०५० पर्यंत पाण्याखाली जाण्याची भीती तज्ज्ञांकडून वेळोवेळी व्यक्त केली जात आहे. या इशाऱ्याची दखल पालिकेने (Municipal) घेतली आहे. मुंबईला (Mumbai) वाचविण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी शुक्रवारी केले.

मुंबई शहराचा पर्यावरण कृती आराखडा तयार होत आहे. असा आराखडा तयार करणारे मुंबई हे दक्षिण आशियातील पहिले शहर आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

‘३१ वर्षांच्या सनदी सेवेत चक्रिवादळाचा फटका मुंबईला बसल्याचे मी पाहिले नव्हते. १२९ वर्षांनी चक्रिवादळ मुंबईच्या जवळ आले. तर, १५ महिन्यांच्या काळात तीन चक्रीवादळे मुंबई किनारपट्टीच्या जवळ आली. पाऊसही लहरी झाला आहे. महिन्याच्या सरीसरीचा पाऊस दोन चार दिवसांत कोसळतो. १९९० पासून वातावरणातील बदलाची चर्चा सुरू आहे. पण, आतापासून उपाययोजना आवश्यक असल्याचे ते म्हणाले. आगामी २५ ते ३० वर्षे धोकादायक आहेत. त्या दृष्टीने नियोजनाच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Monorail : मुंबईकरांसाठी मोठी बातमी ! मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद , MMRDA ने का घेतला निर्णय ?

Asia Cup 2025 : आशिया कपमधून माघार घेतल्यास पाकिस्तान बोर्ड लागणार भिकेला? तब्बल 'इतक्या' दशलक्ष डॉलरचं होईल नुकसान

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन; 75 व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

Karad Accident: दुर्दैवी घटना! 'कालेटेकच्या दोघांचा अपघाती मृत्यू'; भरधाव चारचाकीची मोटारसायकला पाठीमागून भीषण धडक..

मोठी बातमी! संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील ‘या’ लाभार्थींना आता दरमहा मिळणार २५०० रुपये; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय; ऑक्टोबरपासून वाढीव लाभ

SCROLL FOR NEXT