मुंबई

कोरोनाची दुसरी लाट आल्यास शाळांबाबत फेरविचार! बच्चू कडू यांचे संकेत

तेजस वाघमारे


मुंबई : मुंबई, ठाणे आणि काही जिल्हे वगळता राज्यात उद्यापासून (ता. 23) शाळा पुन्हा सुरू होणार आहेत; मात्र दिल्लीमध्ये कोरोनाच्या उद्रेकानंतर राज्यात रुग्णसंख्या वाढली तर या निर्णयावर फेरविचार होऊ शकतो, असे संकेत शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले आहेत. 

राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय 15 दिवसांपूर्वी तत्कालीन परिस्थितीनुसार घेतला होता. त्यासाठी पुरेशी तयारी राज्य सरकारने केली होती; मात्र त्या वेळी कोरोनाची दुसरी लाट येईल, असे वाटले नव्हते; मात्र दिल्लीमध्ये दुसऱ्यांदा कोरोनाचा उद्रेक झाला. राज्यातही रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दुसरी कोरोना लाट आल्यास शाळा सुरू ठेवण्याबद्दल फेरविचार करण्यात येईल, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. शेवटी शिक्षण घेता येईल; मात्र विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे, असही ते म्हणाले. 

If Coronas second wave comes reconsider schools opening Hints from Minister of State for Education Bachchu Kadu 

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण १७ वर्षे रखडले; खर्चात तब्बल ५५०० कोटींची वाढ, कोकणवासीयांचा संताप उफाळला

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT