मुंबई

वादळाचा धोका टळला, पण... सकाळपासून मुंबईत मुसळधार सुरूच!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईतील काही भागात आज सकाळ पासूनच जोरदार पाऊस कोसळत आहे.दुपारी 1 वाजे पर्यंत मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतील घाटकोपर,विक्रोळी, भांडूप, मालाड, दादरसह काही भागात जोरदार पाऊस कोसळत होता. 

निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव ओसरत असुन आता कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे.याचा प्रभाव सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागावर असून आज रात्री पर्यंत मराठवाडा परीसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. 

निसर्ग चक्रिवादळाने काल संपुर्ण रायगड जिल्ह्यात थैमान घातले. रायगडमधून हे वादळ ठाणे  मुंबई परीसरात येण्याची शक्यता होती.मात्र,संध्याकाळनंतर वादळाचा वेग कमी झाल्याने दिशा बदलल्याने हे वादळ पुण्याचा दिशेने सरकु  लागले.

राज्याच्या सागरी किनार्यावरील जिल्ह्यातून 60 हजार पेक्षा जास्त जणांना सुरक्षित ठिकाणी स्थालांतरीत करण्यात आले आहे. एकट्या मुंबईत 18 हजारहून अधिक नागरीकांना स्थालांतरीत करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fox Attack in Kolhapur : भरवस्तीत कोल्ह्याचा धुमाकूळ; नागरिकांवर हल्ला, थरारनाट्यानंतर पकडलेल्या कोल्ह्याचा मृत्यू

New Year Party Menu 2026: 31 डिसेंबर अन् 1 जानेवारीसाठी 'असा' बनवा परफेक्ट मेनू, चवीने जिंकाल सगळ्यांची मनं

Ghati Hospital : डॉक्टरांच्या प्रयत्नांनी मृत्यूला हरवले! विषबाधेच्या रुग्णाचे तीन महिन्यांनंतर निघाले व्हेंटिलेटर

Digital Census India : देशातील पहिली 'डिजिटल' जनगणना! राज्य सरकारकडून अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

Navi Mumbai Airport: दोन दिवसांत 10 हजार प्रवाशांचा प्रवास, नवी मुंबई विमानतळाला नागरिकांची पसंती

SCROLL FOR NEXT