मुंबई

सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने धमकी देणे योग्य नाही; कोण देतंय कंगनाला संरक्षण? वाचा

तुषार सोनवणे

मुंबई - सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात वेळो वेळी व्यक्त होणारी अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने तिच्यावर समाजमाध्यमांसह इतर सर्वच स्तरातून तीव्र टीका होत आहे. बॉलिवूडपासून राजकारण्यांपर्यंत सर्वांनीच तीच्या व्यक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाला मुंबईत किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही. असे म्हटले आहे. परंतु कंगनाची पाठराखण करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले पुढे आले आहेत. त्यांनी तीला संरक्षण देण्याचे म्हटले आहे.

कंगना रानौत आणि खासदार संजय राऊत यांच्यात सुरू असलेला ट्वीट वार टोकाला गेला असताना त्यात आता रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. ते म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. अभिनेत्री कंगना राणावतला तिचे मत मांडण्याचा आणि मुंबईत राहण्याचाही अधिकार आहे. सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने धमकी देणे योग्य नाही. कंगना राणावत ला आरपीआय संरक्षण देईल

कंगना रानौतच्या वक्तव्यांवरून सर्व स्तरावरून तीच्यावर टीका होत आहे. परंतु रामदास आठवले यांनी घेतलेल्या भूमीकेमुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update : महाराष्ट्रात १४ मे ते २० मे दरम्यान जोरदार पाऊस होणार?; कोकणात पुढचे दोन दिवस महत्वाचे

वेंकटेश प्रसाद यांचा प्रयत्न फसला? बंगळूरची फायनल अचानक अहमदाबादला का गेली? कर्नाटक क्रिकेट संघटनेने व्यक्त केली जाहीर नाराजी

Latest Marathi News Live Update : नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर काँग्रसचे आंदोलन

Rabindranath Tagore History: ८८४ ते १८९२ दरम्यान टागोरांचे सोलापुरात वास्तव्य; साहित्यनिर्मितीला मिळाली नवी दिशा, तीन वेळा वास्तव्यातील ऐतिहासिक ठसा!

Maharashtra Education: विद्यार्थ्यांना 'इस्रो'सह 'नासा'ला भेटीची संधी; 'मुख्यमंत्री विज्ञान वारी' उपक्रम सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT