मुंबई

कॉंग्रेस देणार शिवसेनेसाठीची गोड बातमी..

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रात सत्ता कधी स्थापन होणार यावर चर्चांना उधाण आलंय. अशातच आता कॉंग्रेसकडून सकाळपासूनच 'All is Well' चे संकेत देताना दिसतायत. आधी यशोमती ठाकूर आणि आता काँग्रेसचे जेष्ठ आमदार के.सी.पाडवी यांच्याकडून तशीच भूमिका घेतली आहे जातेय. 

कॉंग्रेसचे जेष्ठ आमदार के.सी.पाडवी यांनी शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल अशी माहिती दिली आहे. अविनाश पांडे, विजय वडेट्टीवार आणि के.सी.पाडवी दिल्लीवरून जयपुरला पोहचले. दरम्यान आमदारांच्या सह्यांची पत्र तयार करण्याचे काम सध्या सुरु असल्याचं देखील समजतंय. सर्व कॉंग्रेस आमदारांना प्रायवेट जेटने महाराष्ट्रात आणलं जाणार असल्याचं बोललं जातंय.  

दरम्यान मुंबईत माध्यमांशी बोलताना राष्ट्रपती राजवट लागू झाली तरी सरकार स्थापन करण्यापासून कोणी रोखू शकत नाही अशी भावनामाणिकराव ठाकरे  व्यक्त केली आहे. शिवसेना-राष्ट्रवादीसोबत एकत्र बसूनच निर्णय घेऊ अशी माहितीही काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंचे यानी दिलेत. त्यामुळे आता चर्चा ही पदांच्या वाटपावर होणार आहे. #महाशिवआघाडीबाबात तसे सूचक संकेत माणिकराव ठाकरे यानी दिलेत. 

दरम्यान, सत्ता स्थापनेचे निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या पाच नेत्यांची समिती गठीत करण्यात आली आहे . यामध्ये शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, सुनिल तटकरे यांचा समावेश आहे. 

Webtitle : maharashtra government formation big statement of K C padavi

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

Maharashtra Weather Updates : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, आजही मुंबई-पुणे, मराठवाड्याला धोक्याचा इशारा

Pune Heavy Rain: सहा तालुक्यांत अतिवृष्टी; १७ धरणांतून पाणी सोडले, दौंडमध्ये ढगफुटी

Ujani Dam:'भीमा नदीला तीन महिन्यांत तिसऱ्यांदा पूर'; उजनीतून पाच वर्षांनंतर यंदा सोडले १५२ टीएमसी पाणी, ९० हजार क्युसेकचा विसर्ग

SCROLL FOR NEXT