Water New sakal
मुंबई

Water News: मिरा-भाईंदरकरांनो पाणी जपुन वापरा, हे आहे कारण

सकाळ वृत्तसेवा

Mira Bhinder News: मिरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा (एमआयडीसी)कडून बारवी येथे पावसाळ्यापूर्वीची देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यासाठी शटडाऊन घेण्यात आला आहे.

त्यामुळे एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा गुरुवारी (ता. २३) रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते शुक्रवारी (ता. २४) रात्री १२ वाजेपर्यंत असा एकूण २४ तासांकरिता पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.

एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत मिरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा कमी दाबाने व उशिराने होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन मिरा-भाईंदर महापालिका प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: सचिन जाधवर मृत्यू प्रकरणात पोलिस तपासावर संशय; वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनाफोनी कशासाठी?

Hapus Mango : पुण्यात हापूस दाखल! पेटीला १५ हजार; केशरचीही पहिली आवक

Sahar Sheikh: ‘मी घाबरणार नाही’; आरोपांवर AIMIM नगरसेविका सहर शेख यांचे ठाम उत्तर, नवीन वक्तव्य चर्चेत? म्हणाल्या...

T20 World Cup 2026 Update: बांगलादेश पाठोपाठ आता पाकिस्तानही ‘टी- 20’ विश्वचषकात नाही खेळणार?

Mohol News : अठरा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीने वसतीगृहातच गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT