मुंबई

बैलांच्या शर्यतींबाबतचा मसुदा अंतिम टप्प्यात

सकाळवृत्तसेवा

मुंबई - बैलांच्या शर्यती पुन्हा सुरू करण्याबाबत राज्य सरकार तयार करत असलेल्या नियमांचा मसुदा आता अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती आज सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली. याचिकेवरील सुनावणी तीन आठवड्यांनी होणार असल्यामुळे तोपर्यंत शर्यतींवरील मनाई कायम आहे.

बैलांच्या शर्यतींना विरोध करणाऱ्या जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी आज सरकारच्या वतीने प्रमुख सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी न्यायालयाला माहिती दिली. यानुसार सरकारने ऑगस्ट अखेरपर्यंत शर्यंतीच्या अधिसूचनेबाबत सूचना व हरकती मागविल्या होत्या. या सूचनांचा विचार संबंधित समितीद्वारे करण्यात येत आहे. लवकरच अंतिम मसुदा तयार होईल, अशी माहिती त्यांनी दिली. प्राणिप्रेमी संघटनांनी बैलांच्या शर्यतींना विरोध केला आहे. बैलांचा हिंसक छळ करून त्यांना शर्यतींमध्ये धावण्यास भाग पाडले जाते, असा आरोप याचिकादारांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SA W World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याची वेळ बदलली... नवी मुंबईतून समोर आली महत्त्वाची बातमी, जाणून घ्या टॉस कधी

Ganesh Kale Murder: गणेश काळे हत्या प्रकरणात बंडू–कृष्णावर गुन्हा दाखल, आंदेकर गँगचा डाव उघड! पोलिसांनी दिली माहिती

पार्टीला जातोय! रात्री आईला सांगितलं, पहाटे अपघातात चुलत भावांचा मृत्यू; भरधाव वेगात हँडब्रेक ओढला अन् सगळं संपलं

Viral Story: २० रुपयांच्या नाण्यांत जपलेलं प्रेम… नवऱ्याने एका वर्षात बायकोसाठी जमा केलं 'सोनेरी' सरप्राइज! दुकानदारही भावूक

Latest Marathi News Update : परभणीत मुसळधार पावसाने हाहाकार; कापूस नुकसानग्रस्त, रब्बी पेरणी खोळंबली!

SCROLL FOR NEXT