meera bhaindar election 
मुंबई

मुसळधार पावसातही मीरा-भाईंदर पालिकेसाठी मतदान

सकाळवृत्तसेवा

मिरारोड : मीरा-भाईंदर महापालिकेसाठी आज रविवार सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीे. सकाळ पासूनच शहरात पावसाने हजेरी  लावल्याने पण अशा पावसातही मतदार घराबाहेर पडून आपले मतदानाचा हक्क बजावत होते.

मतदान प्रक्रियेसाठी  चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे.  9 निवडणूक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शहरातील 774 मतदान केंद्रावरील निवडणूक प्रक्रियेवर नजर ठेवण्यात आली.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या 24 प्रभागांमधील 95 वॉर्डसाठी निवडणूक होणार आहे. त्यापैकी एक वॉर्डमधून बिनविरोध निवड झाल्याने, आज 94 वॉर्डसाठीच मतदान होत आहे. एकूण 509 उमेदवार निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. काँग्रेसची एक जागा यापूर्वीच बिनविरोध झाली आहे. प्रशासनाने 101 मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यातील ५ मतदान केंद्र मीरा रोड येथील आहेत. तर ४ मतदार केंद्र ही भाईदरमधील आहेत. निवडणुकीसाठी शहरात सुमारे 4 हजार 750 पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून तीन दिवस शहरामध्ये 161 पोलीस अधिकारी, 1 हजार 842 पोलीस कर्मचारी आणि 300 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: शिंदेंच्या दरे गावात फडणवीस उभारणार तणाव मुक्तीकेंद्र, बजेटमध्ये केली घोषणा; काय म्हणाले?

Free Health Services : मोफत उपचारांसाठी नागरिकांची गर्दी; कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य केंद्रांवर रुग्णांचा वाढता विश्वास

Kolhapur Black Spots : निम्मे शहर, ‘ब्लॅक स्पॉट’चा कहर; वाहनधारकांच्या जीवाशी खेळ, किरकोळ उपाय; जीव गेल्यानंतरच हालचाली

Viral Video : मॅडमचा शाळेत राजेशाही थाट ! शिकवायचं सोडून विद्यार्थिनींकडून वर्गातच करुन घेतला मसाज, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Farmer Loan: अटी-शर्तींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफी योजनेतून बाहेर राहणार; राजू शेट्टींनी उपस्थित केला कळीचा मुद्दा

SCROLL FOR NEXT