transformer failure jaykwadi pumphouse water supply cut off chhatrapati sambhajinagar esakal
मुंबई

Navi Mumbai : नवी मुंबईत 'या' ठिकाणी १२ तास होणार पाणी कपात

Navi Mumbai : नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन मनपाने केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Navi Mumbai : नवी मुंबईकरांच्या दृष्ट्टीने अतिशय महत्वाची बातमी हाती आली आहे. ती म्हणजे ८ ऑगस्ट रोजी नवी मुंबईच्या काही विभागात तब्बल १२ तास पाणीकपात करण्यात येणार आहे.

अधिक माहिती अशी कि, नवी मुंबई महानगरपालिकेने मोरबे धरण आणि दिघा दरम्यानच्या मुख्य पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभालीचे काम करण्याचे ठरविले आहे. यामुळे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतरही पुढचे एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन मनपाने केले आहे.

नवी मुंबई पालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, सानपाडा, वाशी, कौपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या परिसरात पाणी कपात करण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी १० ते रात्री १० या काळात हा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT