transformer failure jaykwadi pumphouse water supply cut off chhatrapati sambhajinagar esakal
मुंबई

Navi Mumbai : नवी मुंबईत 'या' ठिकाणी १२ तास होणार पाणी कपात

Navi Mumbai : नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन मनपाने केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Navi Mumbai : नवी मुंबईकरांच्या दृष्ट्टीने अतिशय महत्वाची बातमी हाती आली आहे. ती म्हणजे ८ ऑगस्ट रोजी नवी मुंबईच्या काही विभागात तब्बल १२ तास पाणीकपात करण्यात येणार आहे.

अधिक माहिती अशी कि, नवी मुंबई महानगरपालिकेने मोरबे धरण आणि दिघा दरम्यानच्या मुख्य पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभालीचे काम करण्याचे ठरविले आहे. यामुळे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतरही पुढचे एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन मनपाने केले आहे.

नवी मुंबई पालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, सानपाडा, वाशी, कौपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या परिसरात पाणी कपात करण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी १० ते रात्री १० या काळात हा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope : 12 तारखेपासून सुरू होतोय गजकेसरी राजयोग! वृषभसह 4 राशीचं भाग्य उजळणार; होणार धनलाभ, प्रेमात यश, मोठं स्वप्न होईल पूर्ण

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

SCROLL FOR NEXT