जलवाहिनी फुटल्याने नवी मुंबई, ठाण्यात पाण्यासाठी हाल!
जलवाहिनी फुटल्याने नवी मुंबई, ठाण्यात पाण्यासाठी हाल! 
मुंबई

जलवाहिनी फुटल्याने नवी मुंबई, ठाण्यात पाण्यासाठी हाल!

शरद वागदरे

वाशी : नवी मुंबई, ठाणे आणि मिरा-भाईंदरला पाणीपुरवठा करणारी बारवी धरणाची मुख्य जलवाहिनी खिडकाळी येथे फुटल्याने शनिवारी दिवसभर या शहरांतील काही भागांचा पाणीपुरवठा बंद होता. परिणामी नागरिकांचे दिवसभर पाण्यासाठी हाल झाले.

शुक्रवारी रात्री या जलवाहिनीला तडा गेला. शनिवारी दिवसभर तिच्या दुरूस्तीचे काम सुरू होते. रात्री 12 वाजेपर्यत हे काम पूर्ण होण्याचा अंदाज एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता एम एस कळकूटकी यांनी व्यक्त केला. 

रविवारी सकाळपासून एमआयडीसीचीचा पाणीपुरठा सुरळीत होणे अपेक्षित आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रातील दिघा, ठाण्यातील कळवा, ठाणे पूर्व आणि मिरा भाईंदरमधील काही भागांत एमआयडीसीचा बारवी धरणातून पाणी पुरवठा होता.
--------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

Hadapsar : वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

SCROLL FOR NEXT