मुंबई

सत्ता महाविकास आघाडीची परंतु नेतृत्व शिवसेनाच करणार - संजय राऊत

तुषार सोनवणे

मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणूका कोरोनामुळे लांबणीवर पडल्या आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आगामी निवडणूकांमध्ये महाविकास आघाडीचाच विजय होईल आणि शिवसेना त्याचे नेतृत्व करने असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी बृहृन्मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणूकांमध्ये महाविकास आघाडीचीच सत्ता येईल , या आघाडीचे नेतृत्व शिवसेनाच करेन असे संजय राऊत यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले.

आज शिवसेनेचा दसरा मेळावा संपन्न होणार आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर हा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. कोरोनाचे संकट नसते, राज्यभरातून लाखो शिवसैनिक शिवाजी पार्कवर आले असते. आज पक्षप्रमुख जे बोलतील त्याकडे साऱ्या देशाचं लक्ष आहे असे संजय राऊत यांनी यावेळे म्हटले.

Power will be led by Mahavikas Aghadi but Shiv Sena will lead - Sanjay Raut

-------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT