Rahul Gandhi_ED_CBI 
मुंबई

Rahul Gandhi: राहुल गांधींचा ED-CBIला इशारा; म्हणाले, भाजप सरकार बदलेलं तेव्हा, मी गॅरंटी देतो...

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ठाण्यात पोहोचली आहे. या ठिकाणी राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

ठाणे : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ठाण्यात पोहोचली आहे. या ठिकाणी राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यासह देशभरात सुरु असलेल्या ईडी-सीबीआयच्या कारवायांवर भाष्य केलं. तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांना इशाराही दिला. (rahul gandhi warning to ed cbi when the bjp government changes such action would never happened again)

राहुल गांधी म्हणाले, "सीबीआय-ईडी अशी काही गोष्ट आता राहिलेली नाही. कारण ते आता भाजपची हत्यारं बनली आहेत. या संस्था आता भाजपच्या नियंत्रणात आहेत. यामध्ये निवडणूक आयोग असू द्यात किंवा सीबीआय-ईडी असू द्या, ते आता भाजप आणि आरएसएसची हत्यारं आहेत. त्यांनी या गोष्टीचाही विचार करायला हवा की कधी ना कधी भाजपचं सरकार बदलेल त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होईल आणि अशी कारवाई होईल की मी गॅरंटी देतो हा प्रकार पुन्हा कधी होणार नाही" (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: शुभमन गिल टीम इंडियासोबत दुसऱ्या कसोटीसाठी प्रवास करणार की नाही? अखेर BCCI नेच दिले अपडेट

Viral News : ऑफिसमध्ये मॅनेजर बनायचा हिटलर! सुट्टी-वर्क फ्रॉम होमवर विचारायचा शंभर प्रश्न; वैतागून तरुणाने केला धक्कादायक प्रकार

Latest Marathi Breaking News Live Update : आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवला शीतल तेजवानीचा जबाब

Satara Politics:'भाजपचा सातारा नगरपालिकेत महाविकास आघाडीला दणका'; आशा पंडित बिनविराेध विजयी..

Kolhapur Election: कोल्हापुरात निष्ठेला तिलांजलि, संधिसाधू राजकारणाची परंपरा जुनीच; मुश्रीफ-घाटगे युतीमुळे पुन्हा चर्चा

SCROLL FOR NEXT