Sanjay Raut 
मुंबई

Sanjay Raut: ...तर आजही महाविकास आघाडीचं सरकार टिकलं असतं; संजय राऊतांनी व्यक्त केली खंत

विरोधकांनी सरकार पाडण्यासाठी कट रचला असा आरोप करताना त्यांनी काय केलं हे ही राऊत यांनी सांगितलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार आजही टिकलं असतं अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यासाठी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जबाबदार धरलं आहे. तसेच यामागं कट-कारस्थान झाल्याचा आरोपही त्यांनी केला. (Sanjay Raut slams on BJP over Nana Patole resign from Speaker position)

राऊत म्हणाले, "विधानसभा अध्यक्षपद हे खूपच महत्वाचं पद असतं. या पदावरुन ज्या पद्धतीनं नाना पटोले यांनी राजीनामा दिला, हा एक प्रकारचा कटच होता. याचा डाव विरोधकांनी आधीच रचला होता, पण पटोलेंच्या राजीनाम्यानंतर त्यांना आयती संधी मिळाली. राज्यपालांनी ही निवडणूक होऊ दिली नाही, त्याचा फटका सरकारला बसला. त्यामुळं नाना पटोले यांनी आपल्या पदावरुन राजीनामा द्यायला नको होता, अन्यथा आमचं सरकार अद्यापही टिकून राहिलं असतं"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT