मुंबई

'या' प्रमुख सात अटीवर झाली सेना-भाजप युती

सकाळन्यूजनेटवर्क

लोकसभा 2019 ः मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना 23, तर भाजप 25 जागांवर लढणार असून, विधानसभेसाठी 50-50 टक्‍क्‍यांच्या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांचे एकमत झाल्याचे सांगण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज 'मातोश्री'वर येत आहेत. 

परंतु, ही युती करण्यासाठी शिवसेनेने भाजपसमोर काही प्रमुख अटी घातल्या आहेत.

1) लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पालघर लोकसभा मतदारसंघ देणार.
2) विधानसभा निवडणुकीत 288 पैकी शिवसेना 144 आणि भाजप 144 असा 50-50 फॉर्म्युला असणार.
3) शिवसेनेनं ही युती फक्त भाजपशी केलेली आहे. भाजपच्या मित्र पक्षांशी नाही.
4) त्यामुळे भाजपच्या 144 जागांपैकी त्यांना मित्र पक्षांसाठी किमान 20 जागा सोडाव्या लागतील.
5) भाजपच्या मित्र पक्षांच्या जागेवर शिवसेना त्यांचे उमेदवार उभे करणार.
6) त्यामुळे विधानसभेत शिवसेना 164 पर्यंत उमेदवार उभे करू शकते.
7) शेतकऱ्यांना 100% कर्जमुक्ती, त्यांच्या उत्पादित पिकांना हमीभाव आणि दुष्काळग्रस्त गावांत तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करणे हीसुद्धा अट शिवसेनेने घातली असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT