Mumbai Sakal
मुंबई

प्रशासनाचा दरारा संपतो तेव्हा अशा घटना घडतात : जितेंद्र आव्हाड

अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान फेरीवाल्याकडून हल्ला करण्यात आले

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : प्रशासनाचा (Goverment) दरारा ज्या दिवशी संपतो, त्या वेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर (officers) हल्ले होण्याच्या घटना घडतात, अशी टिप्पणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली.

अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान फेरीवाल्याकडून हल्ला करण्यात आलेल्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आव्हाड बुधवारी रात्री ज्युपिटर रुग्णालयात आले होते, वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

या आव्हाड म्हणाले, की ठाणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्यावरील हल्ला दुर्दैवी त्या पिंपळे यांचे बलवत्तर म्हणून या हल्ल्यातून बचावल्या. स्वतः चालत नाहीत, त्यामुळे घरातून उतरल्यावर थेट फेरीवाल्याकडे जातात आणि खरेदी करतात आणि पुन्हा घरी परततात.

त्यांनी अलीकडे ही सवय लावून घेतली आहे. त्यामुळे अशा घटनांसाठी केवळ पालिकेला जबाबदार धरता येणार नाही. यात समाजाचीही तितकीच जबाबदारी आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: पॅट कमिन्सच्या जागेवर इशान किशन होणार SRH चा कर्णधार? काय आहेत नवे अपडेट्स?

'सनई चौघडे'चा पहिला भाग प्रेक्षकांना आवडला की नाही? नेटकऱ्यांना आठवली 'ही' जुनी मालिका, म्हणतात- जोडी भारीये पण...

Latest Marathi News Live Update : युद्धाचा फटका सोलापुरात; प्रसिद्ध ‘प्रीती डायनिंग’मध्ये नाश्ता बंद

'Dhurandhar' चित्रपट पाहून अडचणीत सापडला वैभव सूर्यवंशी... म्हणाला, माझी फेव्हरिट मुव्ही... सोशल मीडियावर गदारोळ

Gold Investment: HSBC चा पहिला Gold ETF लॉन्च! गुंतवणूकदार दूर जात असताना मोठी एंट्री; सोन्यात गुंतवणुकीची नवी संधी?  

SCROLL FOR NEXT