मुंबई

दीड लाखावरील थकबाकीवर माफी

सकाळवृत्तसेवा
ठाणे - तत्त्वत: व निकषांच्या घोळामुळे सरकारच्या कर्जमाफीच्या योजनेवर विरोधकांकडून रान उठवले जात असताना ठाणे जिल्हा मध्यवर्ती (टीडीसीसी) बॅंकेने दीड लाखापेक्षा जास्त कर्जाचा बोजा असणाऱ्या ठाणे व पालघर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आशेचा किरण दाखवला आहे. त्यानुसार 31 मार्च 2018 पर्यंत दीड लाखावरील थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा तीन हजार 225 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, अशी माहिती टीडीसीसी बॅंकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: कोण होणार भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष? उमेदवारी दाखल केलेले नितीन नवीन नेमके कोण? उद्या घोषणा

Latest Marathi News Live Update : शेतकरी, वन जमीन धारक, कामगार यांचे प्रलंबित प्रश्नासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन

Malegaon Mayor Post Update: मालेगाव महापौर पदासाठी हालचालींना वेग; ‘ISLAM’ पार्टीची ‘या’ पक्षाशी सुरू चर्चा

RBI New Rules: क्रेडिट स्कोअर, क्रेडिट कार्ड, कर्ज प्रीपेमेंट अन् बँक खाते... आरबीआयचे नवे नियम लागू; थेट परिणाम खिशावर

Parbhani Accident : जिंतूर–औंढा मार्गावर भीषण अपघात; दोन वाहनांच्या धडकेत एक ठार, दोघे गंभीर जखमी!

SCROLL FOR NEXT