मुंबई

कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगरमध्ये शुक्रवारी पाणी नाही

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने डोंबिवली विभागाअंतर्गत येणाऱ्या बारवी गुरुत्व वाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. हे काम शुक्रवारी ( ता. 15)  करण्यात येणार असल्याने शुक्रवारी एमआयडीसीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, परिसरातील ग्रामपंचायती, डोंबिवली औद्योगिक क्षेत्र व तळोजा औद्योगिक क्षेत्राचा पाणीपुरवठा शुक्रवारी चोवीस तास बंद रहाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात! सेसेक्स 300 अंकांनी खाली; तिमाही निकालांकडे लक्ष्य, कोणते शेअर्स घसरले?

Kolhapur : पानसरे खून प्रकरणातील आरोपी समीर गायकवाडचा मृत्यू, जामिनावर झाली होती सुटका

Australian Open Grand Slam 2026 : कोको गॉफ, इगा स्विअतेकची विजयी सलामी; माजी विजेती सोफिया केनिनचा पराभव

Chandrapur Crime: उत्तर भारतातील तीन पीडितांची काढली किडनी; तपासात उघड, पोलिसांनी नोंदविली साक्ष!

Kolhapur Ambabai Temple : भाविकांसाठी दिलासा! अंबाबाई मंदिर परिसरातील भूसंपादन होणार, पार्किंग, दर्शन मंडप जागाही बदलणार; १४३ कोटी मंजूर

SCROLL FOR NEXT