मुंबई

विनातिकिट प्रवाशांकडून आठ कोटींचा दंड वसूल

CD
विनातिकीट प्रवाशांकडून आठ कोटींचा दंड वसूल सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १३ : मागील नऊ महिन्यांत पश्चिम रेल्वेने विनातिकीट किंवा अनियमित तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या ११ लाख ७६ हजार जणांवर कारवाई करून आठ कोटींचा दंड वसूल केला आहे. याच कालावधीत आरक्षित तिकिटांच्या हस्तांतरणांची ८ प्रकरणे आढळून आली आहेत. याद्वारे १२ हजार ८५ रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे. याशिवाय ४१३ गर्दुल्ले आणि ५३४ अनधिकृत फेरीवाल्यांना पकडण्यात आले. त्यापैकी १७५ जणांकडून ६० हजार ५१५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच ३५९ जणांवर कारवाई करून १ लाख ३३ हजार ६७० रुपयांची दंड वसूल करण्यात आला आहे. भारतीय रेल्वेने मागील वर्षीपासून विनामास्क प्रवाशांवर कारवाई करणे सुरू केले आहे. पश्चिम रेल्वेवर एप्रिल ते डिसेंबर २०२१ या कालावधीत १० हजारांहून अधिक विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून १९ लाख ७५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : Vaibhav Suryavanshi ला 'राष्ट्रीय बाल पुरस्कार'! १४ व्या वर्षात पठ्ठ्याने गाजवलंय क्रिकेटचं मैदान, विजय हजारे ट्रॉफीतून घेतली माघार

Explained: अरवली पर्वतरांग मुगलांसाठी कशी ठरली वरदान? 300 वर्ष टिकलेल्या साम्राज्यामागचं रहस्य, आजही आहे भारताच्या पर्यावरणाची ढाल

Real Estate 2026 : नवीन वर्षात घरांच्या किंमती वाढणार की कमी होणार? कोणत्या घरांसाठी जास्त मागणी असेल? जाणून घ्या तज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाचा आगळावेगळा नियम; उमेदवारांची घेणार लेखी चाचणी

Mumbai Indians ने रिलीज केलेल्या खेळाडूने इतिहास घडवला, २४ वर्षांच्या पोराने जाँटी ऱ्होड्सचा विक्रम मोडला; जगात असा पराक्रम करणारा पहिलाच...

SCROLL FOR NEXT