मुंबई

सुधारित भोगवटा योजनेची अंमलबजावणी सुरू

CD

नागपूर ः मुंबई महानगर क्षेत्रातील तब्बल २० हजार इमारतींसाठी सुधारित भोगवटा अभय योजना आणून दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला असून त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. आमदार मंगेश कुडाळकर, मुरजी पटेल, अनंत नर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना मंत्री डॉ. सामंत म्हणाले, की मुंबईकरांची गेल्या ५० वर्षांची मागणी काल उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात पूर्ण केली. या निर्णयाचा थेट लाभ चार ते पाच लाख सदनिकांना म्हणजेच जवळपास २० लाख नागरिकांना होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: RCB च्या नव्या शिलेदाराचं खणखणीत शतक, तर वैभव सूर्यवंशीची फिफ्टी; भारताला उभारला धावांचा डोंगर

Latest Marathi News Live Update : उत्तर महाराष्ट्रात ६ फेब्रुवारीला ठरणार महापौर

'असली भांडणं कुठून शिकतेस?' शशांक केतकरने बायकोला विचारला प्रश्न, प्रियंकानं बिग बॉसचा शो दाखवत केलं असं काही की... viral video

Video: मिरा-भाईंदरमध्ये बांधला १०० कोटींचा 'विचित्र' पुल! ट्रोल झाल्यावर MMRDA चं स्पष्टीकरण; मनसेनं इंजिनिअर्सना दिला 'वस्तरा'

T20 World Cup खेळण्यास पाकिस्तानने नकार दिला, तर निघू शकतात दिवाळे; जाणून घ्या काय होऊ शकतात परिणाम

SCROLL FOR NEXT