मुंबई

एआयच्या बाता करणाऱ्या सरकारला मेळघाटातील समस्या सोडवता येत नाहीत : यशोमती ठाकूर यांची टीका

CD

यशोमती ठाकूर यांची सरकारवर टीका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : महायुती सरकारचे मेळघाटकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. मेळघाटात आदिवासी बांधवांसाठी महत्त्वाचा सण असलेल्या होळीच्या तोंडावर आदिवासी बांधवांचे मनरेगाच्या रोजगाराचे हक्काचे पैसे सरकारने थकवले. मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ज्या हरीसाल गावाचा सरकारने डिजिटल व्हिलेज म्हणून गाजावाजा केला, तिथे साधी फोनला रेंज येत नाही अशी परिस्थिती आहे. एआयच्या बाता करणाऱ्या भाजप महायुती सरकारला मेळघाटातील समस्या सोडवता येत नसल्याची टीका काँग्रेस नेत्या, माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली.
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: अभिषेक शर्मा दुसऱ्याच षटकात गेला, संजू सॅमसन म्हणालेला, अरे घाई नको करू... ! इंग्लंडच्या रणनीतीने हैराण

Kolhapur IT Park : अखेर मंत्रीमंडळ निर्णय झालाच! कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये 34 हेक्टर 36 गुंठे जागेत आयटी पार्क विकसित करण्यासाठी प्रस्ताव मंजूर

Mumbai News: सुरक्षा धर्मापेक्षा महत्त्वाची; विमानतळाजवळ नमाज पडण्याचा अधिकार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय

‘बायको पाहिजे’चं पोस्टर सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ; व्हायरल पोस्टर बॉय नेमका कोण ?

T20 WC, IND vs ENG SF: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने! सूर्याने सांगितला आम्हाला हवं तेच झालं; Playing XI मध्ये बघा काय बदल झाला

SCROLL FOR NEXT