मुंबई

तलाव पाळी येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली

CD

ठाणे, ता. १६ (बातमीदार) : १४ फेब्रुवारी हा दिवस सर्वत्र व्हेलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो; परंतु तीन वर्षांपासून हा दिवस देशासाठी काळा दिवस ठरला आहे. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० जवान हुतात्मा झाले. त्यामुळे या दिवशी अनेक ठिकाणी आपल्या देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहिली जाते. यानिमित्त समता विचार प्रसारक संस्था ठाणेतर्फे माझा देश माझा व्हॅलेंटाईन या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तलावपाळी येथे पार पडला. या वेळी संस्थेतर्फे देशभक्तिपर संगीतमय कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. या वेळी संस्थेचे संस्थापक विश्वस्थ लतिका सु. मो. व संजय गोपाळ यांनी तलाव पाली येथे उपस्थित नागरिकांना पुलवामा हल्ल्याबद्दल माहिती दिली. या वेळी अजय जाधव, मीनल उत्तुरकर, अनुजा लोहार, सुशांत जगताप व इतर सदस्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना अटक

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

TET Exam Date : टीईटी परीक्षेची तारीख ठरली, परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क 'या' तारखेपासून भरता येणार

SCROLL FOR NEXT