मुंबई

फळ बागेस आग लागल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

CD

विक्रमगड, ता. २२ (बातमीदार) : विक्रमगड-भावरपाडा येथील शेतकरी संतोष बापू पाटील यांनी त्यांच्या जागेमध्ये विविध फळझाडांची तसेच फुलझाडांची लागवड केली आहे. असे असताना काही दिवसांपूर्वी कुणीतरी या फळ व फूल बागेस आग लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत संतोष पाटील यांनी तहसीलदार, तलाठी, वन आणि कृषी विभागास तक्रार अर्ज सादर केला आहे. संतोष पाटील व त्यांचे कुटुंबीय बाहेर असताना त्या संधीचा फायदा घेत अज्ञातांनी त्यांच्या फळ व फूल बागेस आग लावली आहे. त्यामध्ये जवळ जवळ ५० आंब्यांची कलमे तसेच काजू, चिकू, पेरू, सीताफळ व विविध फुलझाडे यांची मोठी हानी झाली आहे. त्यांनी पाण्याची सोय नसतानाही मेहनतीच्या जोरावर ही बाग फुलवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP vs Shivsena: शिंदेंना घरातच घेरण्याची भाजपची रणनीती, अंतर्गत बदल्याच्या राजकारणाने मोठी खळबळ! शिंदेसेनेचा कट्टर विरोधक निवडणूक प्रभारी

WPL 2026 Retention : वर्ल्ड कपची स्टार दीप्ती शर्मा संघाबाहेर; हरमनप्रीत कौर, स्मृती मानधनासह जेमिमाबाबत मोठा निर्णय

Women's World Cup: पोरींची अभिमानास्पद कामगिरी! वर्ल्ड कप विजेत्या भारतीय महिला खेळाडूंसाठी TATA ची मोठी घोषणा

Ratnagiri Political : रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

IRCTC Recruitment 2025: IRCTC मध्ये ‘हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्स’ पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या पात्रता, पगार आणि मुलाखतीचे ठिकाण

SCROLL FOR NEXT