मुंबई

संत गार्सिया महाविद्यालयात ‘नवे जग, नवी कविता’ उपक्रम

CD

वसई, ता. २८ (बातमीदार) भाषा माणसाला जिवंत ठेवत असते, आधार देते. मराठी ही आपली मातृभाषा जी वारसाने आपल्या आईकडून आली. आईशी जे जे संबधीत आहे ते ते मौल्यवान असते. भाषेमुळेच आपल्याला अस्तित्व आहे, ओळख आहे. भाषेमुळेच आपण संवेदनशील असतो. कारण भाषेबरोबर विचार आणि संस्कृती येत असते, असे प्रतिपादन साहित्यिक सायमन मार्टीन यांनी केले. वसईतील संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात जागतिक मराठी भाषा गौरव दिन उत्साहात पार पडला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘नवे जग, नवी कविता’ हा कार्यक्रम सादर केला. या वेळी रितीका घरत, स्टेफी बेंडाचे, शालिनी बारी, मृणाली गावणंग, काजल कनोजिया, साक्षी मोरे, कँरिस्टा थाटू, दिशा पुजारी, साक्षी पाथरकर या विद्यार्थिनींनी कविता सादर केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : पुण्यात पीएमपीच्या ब्रेकडाऊनमध्ये वाढ, एका महिन्यात २४०० घटना

Health Insurance Updated Rules: आता फक्त २ तास ॲडमिट होऊनही क्लेम करता येणार हेल्थ इन्शुरन्स! जाणून घ्या योजना

Sindhudurg : सोनाली गावडे मृत्यू प्रकरण, ‘ती’ दुसरी छत्री कोणाची? बांदा पोलिसांसमोर गूढ उकलण्याचे आव्हान

Eknath Shinde Delhi Visit : पावसाळी अधिवेशन सुरु असताना एकनाथ शिंदेंचं दिल्ली वारी, अमित शहांसह वरिष्ठ नेत्यांची घेतली भेट, नेमकी काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT