Winter In Mumbai Sakal
मुंबई

Mumbai News: ऐन थंडीत मुंबईतील तापमानात वाढ; थंडी नाहीशी होणार?

सांताक्रूझ येथे आज १९.५ अंश; तर कुलाबा येथे २१.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले. पुढील दोन दिवसात किमान तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबईत गेल्या आठवड्यात १४ अंशांपर्यंत खाली गेलेल्या किमान तापमानात वाढ होऊन ते १९ अंशांपर्यंत गेले आहे. त्यामुळे ऐन थंडीत मुंबईतील तापमानात वाढ झाली आहे.

मुंबईत यंदाच्या मोसमातील १४ अंश निच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. यामुळे मुंबईकर कडाक्याची थंडी अनुभवत होते. भरदिवसाही मुंबईच्या हवेत गारवा जाणवत होता; मात्र गेल्या दोन ते तीन दिवसातच थंडी नाहीशी होऊन किमान तापमानात वाढ झाल्याचे आज दिसले.

सांताक्रूझ येथे आज १९.५ अंश; तर कुलाबा येथे २१.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले. पुढील दोन दिवसात किमान तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार उद्या (ता. १) आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१ अंश सेल्सिअस आणि १८ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तसेच पुढील ४८ तासातही तापमान कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhilesh Yadav VIDEO : "दिवे अन् मेणबत्त्यांवर पैसा का खर्च करायचा?, ‘ख्रिसमस’ मधून शिका" ; अयोध्या दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येस अखिलेश यादव यांचं वादग्रस्त विधान!

Bus Accident :भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटले अन् बस खडकावर आदळली, १५ जणांचा मृत्यू

Air India flight malfunction : 'एअर इंडिया'च्या विमानात बिघाड; सणासाठी निघालेले २५५ भारतीय अडकले परदेशात!

AUS vs IND: ऑस्ट्रेलियाचा प्लॅन झाला! भारताचा सामना करण्यासाठी पहिल्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन नव्या खेळाडूंना संधी

Boat Capsizes: दुर्दैवी! १४ भारतीय नागरिकांना घेऊन जाणारी बोट उलटली, ३ जणांचा मृत्यू, तर...; घटनेनं हळहळ

SCROLL FOR NEXT