मुंबई

उत्तर भारतीयांना काँग्रेसशी जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ अभियान

CD

उत्तर भारतीयांसाठी
काँग्रेसचे अभियान
मुंबई, ता. १९ : मुंबईतील उत्तर भारतीय समाजाला काँग्रेस हा मोठा आधार राहिला आहे. काही लोक उत्तर भारतीयांविरोधत आग ओकत असताना काँग्रेस मात्र या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आगामी काळात उत्तर भारतीय समाजाला काँग्रेस पक्षाशी मजबूतपणे जोडण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ अभियान सुरू करण्यात येत असल्याची माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी आज दिली. मुंबईतील विविध भागात कार्यक्रम आयोजित करून उत्तर भारतीय समुदायाची प्रसिद्ध ठिकाणे, मुंबईतील काँग्रेस पक्षाशी असलेले उत्तर भारतीयांचे नाते सर्वांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. ⁠उत्तर भारतीय सेल प्रत्येक जिल्ह्यात आणि नंतर प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : भरधाव येणाऱ्या कारने होमगार्डला बोनेटवर लटकवत नेलं फरफटत; थरारक घटना CCTV मध्ये कैद, जीव वाचवण्यासाठी तो...

PM Dhan Dhanya Krishi Yojana: पंतप्रधान धन धान्य कृषी योजना काय आहे? जाणून घ्या शेतकऱ्यांना याचा लाभ कसा मिळेल

ठरलं! 'या' दिवशी सुरू होणार तेजश्री-सुबोधची 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका, वेळ आणि तारीख आली समोर, प्रोमो पाहिलात का?

Kolhapur Viral Video : कोल्हापुरात हद्दपार गुंडाची जल्लोषात मिरवणूक, व्‍हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी...

Uddhav Thackeray : राज आणि मी २० वर्षांनी एकत्र आलोय, हिंदी भाषिकांनाही आनंद; कोणाला पोटशूळ झालाच असेल तर... उद्धव ठाकरेंचा टोला

SCROLL FOR NEXT