मुंबई

वीज बिलापोटी राज्य सरकार महावितरणला देणार ३४१ कोटी

CD

वीज बिलापोटी राज्य सरकार महावितरणला देणार ३४१ कोटी

मुंबई : राज्य सरकारने कृषिपंपाला मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महावितरणकडून शेतकऱ्यांच्या पंपाला अखंडित वीजपुरवठा केला जात आहे. त्याच्या वीजबिलापोटी राज्य सरकार महावितरणला तब्बल ३४१ कोटी रुपये देणार आहे. त्यामुळे महावितरणला एकरकमी निधी उपलब्ध होणार असल्याने अखंडित वीजपुरवठ्याला आणखी पाठबळ मिळणार आहे. महावितरणचे राज्यभरात सुमारे अडीच कोटी वीजग्राहक आहेत. त्यामध्ये सुमारे ५० लाख कृषिपंपधारक शेतकरी आहेत. त्यांना महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. सध्या महावितरणकडून शेतकऱ्यांना कोणतेही वीजबिल दिले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वापरलेल्या वीजबिलापोटी सरकारने ३४१ कोटी रुपये महावितरणला देण्यात येणार आहेत. त्यामुळे अल्प वीजबिल वसुलीमुळे नेहमीच आर्थिक चणचणीचा सामना करणाऱ्या महावितरणला मोठा दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kharadi Rave Party: रेव्ह पार्टी आणि सिक्रेट पार्टी यातील फरक काय? खराडीतील खरंच रेव्ह पार्टी होती का?

आता कल्ला होणार! पुन्हा वाढणार कलर्स मराठीचा टीआरपी; लवकरच येतोय 'बिग बॉस मराठी'; वाचा कधी सुरू होतोय कार्यक्रम

Thane Traffic: ठाणे जिल्ह्याची कोंडी सुटणार! वाहतूक नियंत्रणासाठी अधिसूचना लागू; 'या' भागात नो पार्किंग झोन जारी

Konkan Weather Alert : हवामान विभागाचा अंदाज आला, समुद्र खवळला ; मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा

Mokhada News : मरणोत्तर मरण यातना, स्मशानभूमी नसल्याने पावसात ताडपत्रीचा आधार घेत अंत्यसंस्कार; मोखाड्यातील भिषण वास्तव

SCROLL FOR NEXT