मुंबई

नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन

CD

पालघर, ता. १९ (बातमीदार) : जिल्ह्याला आज मंगळवारी (ता. १९) अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून प्राप्त झाला होता. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सर्व विभागांमध्ये सतर्क ठेवण्यात आली होती. खाडी आणि नदी, नाला अशा पाण्याकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले होते.

नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, तसेच अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे. नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले आहे.

मदतीसाठी संपर्क क्रमांक
०२५२५-२९७४७४
८२३७९७८८७३
टोल फ्री १०७७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup Alert : पुण्यात 'कोल्ड्रिफ' कफ सिरपचे वितरण नाही; नागरिकांनी काळजी करू नये, एफडीए

Heart Attack Case Kolhapur : हर्ट अटॅकला वय राहिलं नाही, २४ वर्षीय सोहम मित्रांसोबत फिरायला गेला अन् घरी परतलाच नाही

माेठी बातमी! 'स्टार फार्मा वितरकाकडून डिलाईफ सिरपच्या २०० बॉटल जप्त'; औषध प्रशासनाची कारवाई, शासनाने काय आदेश दिले?

Buddhist Community : 'आता बौद्ध धर्म स्वीकारलेल्यांनाही मिळणार अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र'; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे आदेशात?

Sanju Samson: संघासाठी ९व्या क्रमांकावरही फलंदाजी करेन, प्रसंगी...! संजू हसनू बोलला, पण त्याच्या व्यथा डोळ्यांतून जाणवल्या Video

SCROLL FOR NEXT