मुंबई

गणरायाला वाजत-गाजत निरोप

CD

गणरायाला वाजत-गाजत निरोप

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २८ : पावसाने उघडीत दिल्याने रायगड जिल्ह्यात दीड दिवसाच्या गणपतींचे निर्विघ्न विसर्जन पार पडले. जिल्ह्यात एक लाख दोन हजार १९८ हजार खासगी आणि २८६ सार्वजनिक गणपती मूर्तींची स्थापना गणेश चतुर्थीनिमित्ताने झाली. यातील २५ हजार ५३९ सार्वजनिक आणि १२ सार्वजनिक गणरायांना गुरुवारी (ता. २८) वाजतगाजत निरोप देण्यात आला.
पाऊस नसल्याने विसर्जन मिरवणुका थोड्या उशिरानेच सुरू झाल्या. टाळमृदंग, भजन आणि पारंपरिक नृत्यात निघालेल्या मिरवणुकांसाठी विसर्जन मार्गावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अनेक मार्गांवर बदल करण्यात आले होते. मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. निर्माल्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता विभागाने जनजागृती केली होती. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pahalgam Terrorist Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा; NIAने सांगितलं बैसरन खोऱ्यालाच का केलं गेलं लक्ष्य?

Ganpati Visarjan Tragedy: कोकणात गणपती विसर्जनावेळी तीनजण जगबुडी नदीत गेले वाहून, मात्र...

Mumbai News: आझाद मैदानासह परिसर मराठा आंदोलकांनी गजबजला, जरांगे यांची मुंबईच्या दिशेने आगेकूच

अल्पसंख्य सदस्यांना घरे रिकामी करण्याचे आदेश, वसईतील धोकादायक इमारतीप्रकरणी उच्च न्यायालयाची टिप्पणी

‘डीजेमुक्त सोलापूर’साठी शाळकरी मुली उतरल्या रस्त्यावर! अभ्यास, आरोग्य, पर्यावरणावर डीजेचा दुष्परिणाम, डीजेची दहशत थांबविण्याची मागणी

SCROLL FOR NEXT