मुंबई

पर्यटकांचा धुळीशी सामना

CD

पर्यटकांचा धुळीशी सामना
खालापूर, ता. २३ (बातमीदार)ः खालापूरहून जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पेणमार्गे प्रवास करावा लागतो, पण अनेक वर्षे हा मार्ग रखडला असल्याने खोपोली-पेण राज्यमार्गावरून खड्ड्यांसोबत धुळीचा सामना प्रवाशांना कारावा लागत आहे.
खालापूर हद्दीत राज्यमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे प्रवाशांची खराब रस्त्याच्या कटकटीतून सुटका झाली आहे, मात्र तालुक्याची वेस ओलांडताच राज्य मार्गाची दुरवस्था झाली आहे. आराव गावापासून गागोदे खिंड ओलांडेपर्यंत प्रवाशांची दमछाक होत आहे. रस्त्याचे रखडलेले काम, खड्डे आणि प्रचंड धुळीमुळे प्रवास अतिशय कठीण झाला आहे. रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच खालापूर हद्दीत टोलनाका सुरू करण्यात आला आहे. सध्या टोलवसुली होत नसली तरी एवढी तत्परता रस्ता डागडुजीसाठी दाखवली असती, तर प्रवाशांचा त्रास कमी झाला असता, अशी भावना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बरं झालं माझी दोन्ही लग्न मोडली... वयाच्या 60 वर्षी गौरीच्या प्रेमात अखंड बुडाला आमिर खान; म्हणाला...

Cold Wave Warning Maharashtra : विदर्भात थंडीचा येलो अलर्ट; हवामान विभागाचा अंदाज समोर, सतर्कतेचा इशारा

Latest Marathi News Update : नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर किन्नर समाज देखील आक्रमक

iPhone 15 झाला एकदम स्वस्त! 'या' ठिकाणी मिळतोय 28 हजारपेक्षा जास्त डिस्काउंट

Mumbai News: मुंबईच्या जलव्यवस्थापनाला बळ! सांडपाणी वाहतुकीसाठी नव्या ‘वॉटर टनेल'ला CRZ मंजुरी; कुठून कुठे असणार मार्ग?

SCROLL FOR NEXT