‘शेती टिकली तर माणूस टिकेल’
विरार (बातमीदार) ः वसई शेतकरी सोसायटीतर्फे शेतकऱ्यांसाठी ‘कडधान्य लागवड व प्रक्रिया उद्योग’ या विषयावर मार्गदर्शन व्याख्यान घेण्यात आले. या वेळी वसईसारख्या ठिकाणी वाढत्या शहरीकरणात शेतकऱ्यांना शेती करावीशी वाटते, हे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र कोसबाड येथील कृषी शास्त्रज्ञ डॉ. भरत कुशारे यांनी देवतलाव येथील वसई शेतकरी सोसायटीच्या कार्यक्रमात बोलताना केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.