मुंबई

वसई-विरारमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा

CD

कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा
विरार (बातमीदार)ःवसई-विरार महापालिकेसह जिल्ह्यातील विविध नगरपालिकांमध्ये १० ते १५ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे संकेत पालघरचे पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. याबाबतची एक बैठक मंत्रालयात घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी जनता दरबारात दिले. वसई-विरार पालिकेच्या विविध विभागात चारशेहून अधिक ठेका कर्मचारी अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. मात्र, इतकी वर्षे सेवा देऊनही त्यांना अद्याप कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेतलेले नाही. वसई-विरार महापालिका क्षेत्रात विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी खर्च होत असताना कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम केल्यास १५० कोटींचा निधी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs MI Live: बापमाणूस सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचा कर्णधार! हार्दिक पांड्या का नाही खेळला? रजत पाटीदारने टॉस जिंकला...

Pune News: पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात अव्यवस्थेचा कळस; प्रयोग रद्द करण्याची नामुष्की, ध्वनीव्यवस्थेत बिघाड अन् वातानुकूलित यंत्रणाही नादुरुस्त..

Nagpur Goa Shaktipeeth Highway: नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाचा नवा आराखडा व्हायरल; नेमका कसा असणार रूट?

कोण आहेत कीर्तना? २९ वर्षीय सर्वात तरुण मंत्री, हिंदीसह ५ भाषा येतात; विजय यांच्या मंत्रिमंडळातली एकमेव महिला

Crime: धक्कादायक! क्षुल्लक वादातून सुनेनं प्रसिद्ध डॉक्टर सासऱ्यांना संपवलं, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT