Ulhasnagar fire brigade  sakal
मुंबई

Ulhasnagar: उल्हासनगरात खड्यांची पोलखोल, फायर ब्रिगेड पलटी होता होता वाचली

Mumbai Rain: मुसळधार पावसामुळे कल्याण- बदलापूर महामार्ग,खेमानी,चांदीबाई कॉलेज समोरील रस्ता पाण्यात गेला

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

Fire Briged: एका शाळेच्या आवारातील झाडाचा कॉल आटोपून परतीच्या मार्गावर असलेल्या उल्हासनगर महानगरपालिका फायर ब्रिगेडची खड्यात पलटी होताना वाचली आहे.त्यामुळे खड्यांची पोलखोल झाली असून तब्बल दोन तासानंतर ही फसलेल्या खड्यातून बाहेर काढण्यात आली आहे.

कॅम्प नंबर 4 मधील शिवनेरी हॉस्पिटल समोर असलेल्या शाळेच्या आवारातील झाडाच्या फांदीचा कॉल फायर ब्रिगेडला आला होता.त्यानुसार जवानांनी फांदी काढली आणि गाडी परतीच्या मार्गावर असतानाच अर्धवट सोडून दिलेल्या रस्त्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने एका साईडची गाडीची चाके खड्यात फसली.

गाडी पलटी होणार तर नाहीना या भीतीने गाडीतील ड्रायव्हर व जवानांनी उड्या मारल्या.शेवटी क्रेन बोलावण्यात आल्यावर दोन तासांच्या कसरती नंतर गाडीला बाहेर काढण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी सुरेश बोंबे यांनी दिली.

विशेष म्हणजे आयुक्त अजीज शेख यांनी दोन दिवसांपूर्वीच अधिकाऱ्यांसह ऑन द फिल्ड उतरून नालेसफाई व रस्त्यांचा कामांचा आढावा घेऊन कामांना गती देण्याचे आदेश संबंधितांना दिले होते.तरीही आज पडलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण बदलापूर महामार्ग,खेमानी,चांदीबाई कॉलेज समोरील रोड पाण्यात गेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धोनीचा 'Beast' मोड, ७५ लाखांची गाडी चालवताना दाखवून दिलं आर्मीप्रेम....तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO

५ मिनिटाच्या रस्त्यासाठी अर्धा तास! राज ठाकरेंना अनुभवावं लागलं पुण्याचं ट्रॅफिक... रोज कोंडीत अडकणाऱ्या पुणेकरांच्या मनस्तापात भर

Car Prices: फक्त काही दिवस थांबा! गाड्या 1.5 लाखांनी स्वस्त होणार? काय आहे कारण?

Ganesh Chaturthi 2025 : भाद्रपद महिना 'या' राशींसाठी घेऊन येणार मोठा ट्विस्ट, बाप्पाच्या येण्याने होणार संकटांचा विनाश

Pasha Patel statement : ‘’... त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार’’; अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल अन् पाशा पटेलांचं वादग्रस्त विधान!

SCROLL FOR NEXT