Waris Pathan Waris Pathan
मुंबई

‘पाच टक्के आरक्षणाला झाले पाच वर्षे; जुनी आठवण ताजी’

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुस्लिम आरक्षण (Muslim Reservation) आणि वफ्फ बोर्डाच्या (Waqf Board) जागांच्या संरक्षण या मागणीसाठी एमआयएमकडून शनिवारी मोर्चा काढण्यात आला. मोर्चा मुंबईत दाखल झाल्यानंतर सभा घेण्यात आली. सभेला संबोधित करताना वारीस पठाण (Waris Pathan) यांनी पाच वर्षांपूर्वी नागपूर हिवाळी अधिवेशनात मुस्लिम आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनाची आठवण करून दिली.

एमआयएमकडून (MIM Party) आज काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीवरून महाराष्ट्रात मुस्लिमांना आरक्षण द्यावेच लागेल असे सरकारला लक्षात आले असेल, असे वारीस पठाण म्हणाले. आजच्याच दिवशी ११ डिसेंबर २०१६ रोजी मुस्लिम आंदोलनासाठी नागपुरातील हिवाळी अधिवेशनात आंदोलन केल्याचे आठवत असल्याचे वारीस पठाण म्हणाले.

फेसबुक जसे आपल्याला जुन्या आठवणी दाखवतो. तसेच चित्र माझ्यासमोर उभे झाले आहे. त्यावेळी पाच टक्के आरक्षणासाठी आम्ही गळ्यात आरक्षणाची मागणी करणारे फलक घेऊन होतो. आजच त्या घटनेना पाच वर्षे झाले आहे. आता या सरकारला आम्हाला आरक्षण द्यावेच लागले. याचा प्रत्यय त्यांना रॅलीवरून आलाच असेल, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

National Space Day : भारताची भविष्यातली अंतराळ झेप कशी असेल? इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमांची A टू Z माहिती, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Updates : मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या तयारीसाठी आज जालन्यात मराठा समाजाची महत्वाची बैठक

BEST Bus: गणेशोत्सवासाठी बेस्टची मोठी घोषणा, रात्री चालणार विशेष गाड्या; कधी आणि कुठे? जाणून घ्या

ODI World Cup 2027 साठी ठिकाणं ठरली! 'या' शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

SCROLL FOR NEXT